(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

काश्‍मीरमधून हिदु धर्म नष्‍ट होत असल्‍याची दर्शवणारी दुःस्‍थिती !

आज काश्‍मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने…

आम्हाला युद्ध नको आहे ! – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर

असे म्हणणार्‍या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्‍वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !

पाकने काश्मीर सूत्र उपस्थित करण्याऐवजी त्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करावे !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !

कलम ३७० हटवण्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

जम्‍मू-काश्‍मीरला विशेष राज्‍याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंनी सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट केल्‍या आहेत.

कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तुर्कीयेने काश्मीरप्रश्‍नी पाकची ‘री’ ओढली !

याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !

(म्हणे) काश्मीरमधून आतंकवाद नष्ट झाल्याचे सरकार सांगत असेल, तर शर्मा यांना कुणी मारले ?-मेहबूबा मुफ्ती

काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्‍या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्‍या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !