संपादकीय : ‘ओआयसी’चा पुन्हा काश्मीरवर डोळा !
‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेची भारतद्वेषी मानसिकता तिच्यावर कठोर कारवाई केल्यासच पालटेल !
‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेची भारतद्वेषी मानसिकता तिच्यावर कठोर कारवाई केल्यासच पालटेल !
ब्रिक्स संघटनेत सहभागी होण्यासाठी तुर्कीयेने काश्मीरप्रश्नी मौन न बाळगता भारताच्या बाजूने बोलायला हवे, अशी अट भारताने घातली पाहिजे !
कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.
भारतात फोफावणारा आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली ही अपकीर्ती पुसून टाकण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
नेहमीच पाकिस्तानची भाषा बोलणारे फारुक अब्दुल्ला यांच्या अशा वक्तव्यांवरून लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?
पाकने कोणत्याही व्यासपिठावर काश्मीरचे सूत्र कितीही वेळा उपस्थित केले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.
हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचारही आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारत नाहीत; पण हिंदु धर्माचरण करण्यापूर्वी प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला हिंदूंना धर्माचरणामागील वैज्ञानिक कारणे सांगणे आवश्यक आहे.
एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाकिस्तानचा एक अधिकारी आला आणि काश्मीरचा नकाशा पाहून त्यांना म्हणाला, ‘ही टोपी तुम्ही काढून द्या.’ त्या वेळी ते त्याला म्हणाले, ‘‘ही टोपी नाही, हे आमचे शीर आहे आणि शीर कुणी काढून देत नाही.’’