संपादकीय : धुमसते पाकव्याप्त काश्मीर !
जनतेचे शोषण आणि आतंकवाद्यांचे पोषण होत असलेला पाकव्याप्त काश्मीर भारतीय सैन्याने कह्यात घ्यावा !
जनतेचे शोषण आणि आतंकवाद्यांचे पोषण होत असलेला पाकव्याप्त काश्मीर भारतीय सैन्याने कह्यात घ्यावा !
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकने त्याच्या कह्यातील काश्मीरला भारताकडे सोपवावे, ही एकच कृती केल्यावर हा प्रश्न सुटणार असल्याने एर्दाेगान यांनी पाकला काश्मीर देण्यास सांगावे !
राज्यघटनेचे कलम ३७० (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) निष्प्रभ होऊन (रहित करून) ६ वर्षे झाली आहेत. १५ वर्षांच्या अधिवास धोरणाद्वारे लवकरच होणार्या भ्रष्ट पुनर्वसनाची पर्वा करू नका.
केवळ पुस्तकावर बंदी घालून थांबू नये, तर संबंधित लेखकांवरही कारवाई करावी ! या पुस्तकांवर युवकांना हिंसेकडे प्रवृत्त करणारी विचारसरणी पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्रायलने जसे इराणमध्ये घुसून इराणी सैन्याच्या प्रमुखांसह अन्य वरिष्ठ अधिकार्यांना ठार मारले होते, तशीच कारवाई आता भारताने पाकमध्ये करणे आवश्यक झाले आहे.
स्वतःच्या देशातील स्थलांतरितांच्या प्रश्नासह अनेक प्रश्न निकाली काढू न शकणार्या अमेरिकेने काश्मीर प्रश्न निकालात काढू, असे म्हणणे हाच मोठा विनोद !
सामायिक इस्लामी विचारसरणीवर आधारित या युतीने पहलगाम आतंकवादी आक्रमण अन् भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ यांनंतर त्यांच्या हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत.
पाकिस्तानवर अनेक घटनांचा सूड उगवणे प्रलंबित राहिलेले असल्याने तो उगवावा लागणारच आहे आणि हे इम्रान खान यांनाही ठाऊक आहे, ही चांगली गोष्ट आहे !
पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्रांचा धोका लक्षात घेता प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचे धोरण भारत पालटू शकतो, विशेषतः ‘डिटरंट’ (प्रतिबंधात्मक) म्हणून !
भारताने काश्मीरप्रश्नी कोणताच हस्तक्षेप न स्वीकारता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा !