Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !
महाअभियान म्हणजे ‘नरसंहारामुळे मायभूमीतून उखडलेल्या परंतु आत्म्याने या भूमीशी जोडलेल्या लोकांचे ठाम पुनरुत्थान.’ भारत सरकारने आतातरी विस्थापित हिंदूंशी संवाद साधावा.