(म्हणे) ‘भारत आणि पाक यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या साहाय्याने काश्मीरचा प्रश्न सोडवावा !’ – Turkish President Erdogan
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकने त्याच्या कह्यातील काश्मीरला भारताकडे सोपवावे, ही एकच कृती केल्यावर हा प्रश्न सुटणार असल्याने एर्दाेगान यांनी पाकला काश्मीर देण्यास सांगावे !