छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !
धर्मांधांना कायद्याचा धाक न उरल्याचे द्योतक !
छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व जण समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील ८ जण समुद्रात पोहोत असतांना सर्व जण प्रवाहामध्ये समुद्रात ओढले गेले.
छत्रपती संभाजीनगर येथील पळशी जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत दुरवस्थेत असून खिडक्या मोडलेल्या, पत्रे गंजलेले, वीज आणि शौचालय नसलेल्या अवस्थेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्या अशा धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असे करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
‘कॉकरोच जनता पार्टी’ची विचारधारा काँग्रेसशी मिळती-जुळती असल्याच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलतांना दीपके म्हणाले, ‘‘आमची प्रेरणा मोहनदास गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि क्रांतीकारक भगतसिंह हेच आहेत आणि हीच आमच्या पक्षाची मूळ विचारधारा आहे.’’
‘महाराष्ट्रात सद्यःस्थितीत रेव्ह मेजवान्यांचे (अमली पदार्थांच्या मेजवान्या) प्रमाण अत्यंत चिंताजनक रितीने वाढत चालले आहे.
येथील गोदावरी नदीत अधिक मासाच्या (धार्मिक पर्वाच्या) निमित्ताने पवित्र स्नानासाठी प्रतिदिन ५ ते ६ सहस्र भाविक येत आहेत; मात्र पैठण शहरामधील ८ नाल्यांचे अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि केमिकलयुक्त (रसायनमिश्रित) पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने
जोपर्यंत हिेंंदूंचे अशा प्रकारच्या छुप्या जिहादी आमीषांना भूलणे थांबणार नाही आणि ते स्वतःमध्ये ‘धर्माभिमान’ जागृत करणार नाहीत, तोपर्यंत सुशिक्षित भगिनी सुरक्षित रहाणार नाहीत. सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !