महिला आणि पुरुष यांच्यात मूलभूत भेद असल्याने महिला कधीही आमच्या पक्षाचे नेतृत्व करू शकणार नाहीत ! – Ameer Shafiqur Rahman
महिला संघटना, तसेच तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना यावर बोलणार नाहीत; कारण मुसलमानांच्या विरोधात बोलणे पुरोगामित्व ठरत नाही !
महिला संघटना, तसेच तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना यावर बोलणार नाहीत; कारण मुसलमानांच्या विरोधात बोलणे पुरोगामित्व ठरत नाही !
बांगलादेशात निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांचे मोठे षड्यंत्र ! अल्पसंख्यांक हिंदु समाजाविरोधात बनावट कथा सिद्ध करणे, हिंदूंवर चोरी आणि अन्य गुन्ह्यांचे खोटे आरोप करणे, असे प्रकार केले जाणार आहेत, जेणेकरून स्थानिक लोक त्यांच्या विरोधात हिंसा करतील.
‘हिंदूबहुल भारतात हिंदूंखेरीज अन्य कुणीच खासदार होऊ शकत नाही’, असे कुणी म्हटले, तर काय होईल याची कल्पनाच करता येत नाही !
बांगलादेशात आता कुणीही सत्तेवर आला, तरी तो भारत आणि हिंदु द्वेषीच असणार, यात शंका नाही. त्यामुळे पश्चिमेला पाकिस्तान, तर पूर्वेला बांगलादेश या दोन्ही आघाड्यांवर भारताला लढावे लागणार आहे !
वर्ष १९९७ ते २००२ या काळातील परिस्थिती आणि वर्तमान स्थिती यांमध्ये बराच फरक पडला आहे; पण तरीही भारतासाठी येणारा काळ हा चिंता वाढवणारा ठरेल, अशी दाट शक्यता आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारामागे ‘जमात-ए-इस्लामी’ हा राजकीय पक्ष असतांना अशा प्रकारे तथ्यहीन वक्तव्ये करणार्या चीनचे खरे स्वरूप लक्षात घ्या !
चीनमध्ये ‘डीप स्टेट’ला मिळालेल्या धड्यातून त्याने भारताच्या विरोधासाठी बांगलादेशात घडवलेली उलथापालथ
हादी याला संपवण्याची योजना ढाक्यातील जमातच्या कार्यालयात आखण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. संघटनेतील एका गटाने हादी याला पूर्णपणे राजकारणातून हटवण्याचा निर्णय घेतला होता.
बांगलादेशात मौलाना अताउर रहमान बिक्रमपुरी याने चिथावणीखोर विधाने केल्यावरून अटक होण्यापूर्वी फेसबुकवरून एक व्हिडिओ प्रसारित केला. यात त्याने दावा केला आहे की, ‘नॅशनल सिटिझन पार्टी (एन्सीपी) आणि जमात-ए-इस्लामी यांचे काही नेते आतंकवादी कारवायांत सहभागी आहेत.
बांगलादेशाला नष्ट करणे, एक मोठी हिंदु भूमी सिद्ध करणे, बांगलादेशातील हिंदूंना तिथे स्थानांतर करणे याखेरीज दुसरा उपाय दिसत नाही. आज शक्तीप्रदर्शन केले नाही, तर बांगलादेशात हिंदू शेष रहाणार नाहीत.