उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांचे विधान

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – होळीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. त्यामुळे आपोआप सर्वांच्या घरी सुख आणि शांती यांचे आगमन होते. सण हे आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या निमत्ताने लोक आपसांतील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घेतात आणि एकमेकांची गळाभेट घेतात.
🚨 "Don't Like Holi Colors? Leave the Country!" – UP Minister Sanjay Nishad 🎨🇮🇳
🔹 Nishad slammed opposition leaders for trying to create divisions in society.
🔹 Festivals like Holi spread happiness & unity – an integral part of India's cultural heritage!
💬 Should those who… pic.twitter.com/qwRICFt86d
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2025
त्यामुळे ज्यांना रंगांची अडचण असेल त्यांनी केवळ त्यांचे घर नव्हे, तर हा देश सोडून निघून जावे, असे विधान उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केले.