हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
रा.स्व. संघाची नोंदणी करण्याच्या संदर्भातील कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान
रा.स्व. संघाची नोंदणी करण्याच्या संदर्भातील कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.
‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात.
‘काही वेळा काही विपरीत घटकांमुळे संपूर्ण सृष्टीवर संकट ओढवते. अशा वेळी भगवंत विशिष्ट रूप किंवा अवतार धारण करून सृष्टीचे रक्षण करतो.
काश्मीरमधील हिंदूंचे विस्थापन विस्थापनाची कारणे आणि ऐतिहासिक घटनाक्रम
वर्ष १९७६ मध्ये भारतीय राज्यघटनेत सुधारणा करून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे २ शब्द समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेच्या या ४२ व्या सुधारणेने हिंदूंना या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक बनण्यास भाग पाडले.
‘सनातन धर्म’ म्हणून ओळखली जाणारी हिंदु परंपरा ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून वैश्विक आहे. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘मी हे योगशास्त्र कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितले होते.’
‘हिंदु जनजागृती समिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये स्वधर्माविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये हिंदु समाजाचे लक्ष वेधून घेणारा अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपक्रम, म्हणजे ‘फलकप्रसिद्धी’ !
असे संतापजनक वक्तव्य करणार्या या प्राध्यापकाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करेपर्यंत हिंदूंनी आंदोलन केले पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे !
अमेरिकेच्या एका ‘सिटी कौन्सिल’मध्ये (नगर परिषदेमध्ये) एका चर्चेच्या वेळी नेहा सुरतान या भारतीय तरुणीने हिंदु धर्म आणि भारतीय समुदाय यांचे सामर्थ्य अत्यंत प्रभावीपणे जगासमोर मांडले आहे.