नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
आतापर्यंत सर्वेक्षणातून अनेक मूर्ती, स्तंभ आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे असलेल्या कलाकृती सापडल्या !
सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.
जो व्यक्ती राजाला ‘धर्म, न्याय, सत्य आणि नीतीमत्ता यांचा त्याग करून केवळ उपभोगाकरता राज्य असते’, असे सांगतो, अशा पाखंडी व्यक्तीचा वध करणे, हेच शास्त्रसंमत आहे.’
स्वत:ला लोकशाहीचे ठेकेदार समजणार्या अमेरिकन प्रशासनाला हे लज्जास्पद !
हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.
मदरसा आणि चर्च यांना कुणी हात लावत नाही . ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा मूलभूत प्रश्न सरकारपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले.
‘सनातन प्रभात’ परखड बातम्या छापते आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळींना ‘सनातन प्रभात’ ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे एक माध्यम ठरले आहे.
धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे !
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे.