
‘कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी करून ४ संशयितांना अटक केली, तर अन्यांचा शोध घेत आहेत.’ (१३.६.२०२६)
अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्यांना कामावरून बडतर्फ करा !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
‘नशामुक्त’ राज्य ?
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक