हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
‘ॲमेझॉन इंडिया’तील माणसांनी ‘असे केले’ यापेक्षाही त्यांना ‘असे करावेसे वाटले’, हेच आम्ही अभिमानशून्य झालो आहोत’, याचे द्योतक आहे.
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
ठराविक कुळांकडे मंदिरांची महाजनकी (प्रशासकीय हक्क) आहेत, म्हणजे इतरांवर अन्याय आहे, असे म्हणणे चुकीचे; त्याविषयीची कारणमीमांसा !
‘राजभाषा म्हणून जे काही मिळायचे, ते मराठीलाही मिळते; मग मराठीला गोव्याची राजभाषा का करायची ?’, हा प्रश्न अनेकांना पडतो. गोव्यातील मराठी पुष्कळ प्राचीन आहे, तिला लिखित आणि मौखिक दोन्ही परंपरा आहेत, हे सत्यच आहे.
प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते.
तमिळनाडूमधील द्रमुक नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाले, ते आजवर चालत आलेल्या आणि पुढेही चालू रहाणार्या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. (उदयनिधी स्टॅलिन तमिळनाडूच्या विधानसभेत ‘सनातन धर्म नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे म्हणाले होते.)
राज्यघटनेपासूनच हिंदूंविषयी चुकीचे मत, सनातन हिंदु धर्म संपवण्याचे काम लोकशाहीत पद्धतशीरपणे चालू !, हिंदू स्वतःस काय समजतात, हा खरा प्रश्न आहे !
गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना ‘मानशीर’, ‘बानार’ असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले, तर कुणीही ऐकून घेणार नाही.
खट्टर जे काही बोलले, त्यातील किती योग्य आणि किती चूक याचे विश्लेषण करायच्या भानगडीत कुणीच पडत नाही. त्यामुळे निर्माण होते ती केवळ आणि केवळ झुंडशाही !