उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमींनी केली प्रतिज्ञा !
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे.
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
प्रतीक्षेनंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असतो. ईश्वराला धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नाही.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला ! हिंदु राष्ट्रात हिंदूंचे शोषण करणारे आणि हिंदूंवर आघात करणारे कायदे अस्तित्वात नसतील !
या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !