दौंड (पुणे) पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्या २१ रेड्यांचे प्राण वाचवले !
सातत्याने घडणार्या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !
सातत्याने घडणार्या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !
खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे !
हे असे सल्ले देण्यापेक्षा झीनत अमान यांनी स्वधर्मातील स्त्रियांवर अन्याय करणार्या बुरखा आणि इतर अन्याय्य प्रथांच्या विरोधात बोलावे ! लग्नाआधी लिव्ह इन’मध्ये राहून जमले नाही, तर असे किती वेळा ‘लिव्ह इन’मध्ये रहायचे ?
तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !
हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या प्रकरणी सय्यद असीम अली या आरोपीला जामीन देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
परप्पन आग्रहार कारागृहात असलेल्या माझ मुनीर याला एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी चौकशीसाठी कह्यात घेऊन त्याची ७ दिवस चौकशी केली.
प्रतिवर्षी ५० सहस्र उपस्थितीत होणारी शोभायात्रा २०० लोकांत आटोपण्याचा आदेश ! अशा प्रकारे कायद्याचा बडगा उगारायला हावडा हे भारतात आहे कि पाकिस्तानात ?
संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.
हिंदूंचा नववर्षारंभ हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.