५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे होणार !
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा !
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा !
ज्याचे अधिक आमदार, त्या पक्षाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असे आहे. मी आता तिसर्यांदा आमदार झालो असल्याने मी पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे, असे उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले.
विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास’ आघाडीला अपयश आले. येथील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’मध्ये (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोटाळा झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘महाराष्ट्र विधानसभेचे नुकतेच निकाल घोषित झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष मिळून २३० आमदार निवडून आले अन् महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने हिंदुत्वनिष्ठ महायुतीला एक अभूतपूर्व यश दिले.
विक्रमसिंह सावंत म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मते, तर ३६ सहस्रांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावांत मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असतांना अवघ्या ६ गावांत किरकोळ मताधिक्य मिळाले आहे.
हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्या काळात राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.
वर्ष २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा महाराष्ट्रात जातीयवादालाच प्रमुख ‘स्ट्रॅटेजी’ (धोरण) ठरवून राजकारण करण्याचा प्रयोग चालू झाला होता. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला स्पष्ट कौल नाकारून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून….
महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल पहाता धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ तुष्टीकरणाचा खेळ खेळत हिंदूंच्या भावना आणि त्यांची जीवनमूल्ये यांची चेष्टा करणार्या तथाकथित राजकारण्यांना संपूर्ण समाजाने दिलेला धडा हा सावरकरी हिंदुत्वाचा विजय आहे…
दिलीप धोत्रे म्हणाले, ‘‘रेल्वे इंजिन’ला मतदान केल्याचे मतदार सांगत होता; पण निकाल धक्कादायक होता. याचा अर्थ ‘ई.व्ही.एम्.’ घोटाळा झाला आहे. त्यामुळे यंत्राच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’’
झारखंडमधील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व केंद्र सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आता पार पाडणे आवश्यक आहे !