अदानी केवळ निमित्त आहे, भारत हेच खरे लक्ष्य आहे !
भारतातील उद्योगसमूहांवर दबाव आणून देशाच्या विकासात अडथळा आणू पहाणार्या ‘डीप स्टेट’ला सरकारने धडा शिकवायला हवा !
भारतातील उद्योगसमूहांवर दबाव आणून देशाच्या विकासात अडथळा आणू पहाणार्या ‘डीप स्टेट’ला सरकारने धडा शिकवायला हवा !
१२० कोटी नव्हे, तर १ सहस्र २०० कोटी रुपयांचा अपव्यवहार असल्याचा संशय व्यक्त !
सत्तास्थापनेसाठी उमेदवारांचा घोडेबाजार झाल्याचे यंदा दिसून आले नाही. जर तसे झाले असते, तर मतदारांवरही प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ आली असती आणि त्यांनी तसे पाऊल जरी उचलले, तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा.
पराभवाचे खापर फोडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावर संशय घेण्याऐवजी विरोधकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे !
‘एक बांगलादेशी हा बंगाल आणि आसाम येथील मुख्यमंत्री बनू नये’, यासाठी ‘घुसखोरमुक्त भारत’ बनवण्याचा संकल्प सरकारने करावा !
या निवडणुकीत राज्यात १ लाखाहून अधिक मतदानकेंद्रे होती. तेथे सायंकाळी ६ पर्यंत आलेल्या नागरिकाचे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात सायंकाळी वाढलेल्या मतदानाची टक्केवारी योग्यच आहे, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम् यांनी स्पष्ट केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई महापालिकेच्या ६० सहस्र कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेची विभागस्तरावरील अनेक कामे खोळंबली होती. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन ८ दिवस होऊनही ६ सहस्र कर्मचार्यांची या कामांतून मुक्तता करण्यात आलेली नाही.
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजकारण किती खालच्या स्तरावर गेले, हे अमरावतीच्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावरील झालेल्या आक्रमणाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या जागतिक मान्यतेच्या….
मालेगावमध्ये २५० कोटी रुपरांचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपये निवडणुकीमध्ये ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात आले आहेत – किरीट सोमय्या
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा !