निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषित !
निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये…
निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये…
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची ३ एप्रिल या दिवशी घोषित केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील..
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.
भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत.
बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
पाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे.
सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.