गोवा : १० वी इयत्तेच्या परीक्षेतील कोकणी प्रश्नपत्रिकेमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग गोंधळात !
प्रश्नपत्रिकेमधील चुका आणि चुकीच्या पद्धतीने प्रश्न मांडल्याने विद्यार्थ्यांना ५ ते १० गुणांना मुकावे लागणार असल्याची भीती विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.