पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्यापक; मात्र उपस्थित कुणीही नाही !
एका पहाणीत संतपिठाच्या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्यापक ! संतपीठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्राध्यापक प्रतिदिन येत असल्याचा दावा केला
एका पहाणीत संतपिठाच्या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्यापक ! संतपीठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्राध्यापक प्रतिदिन येत असल्याचा दावा केला
महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू संघटित नसल्याने हिंदु धर्मावर कुणीही येतो आणि सर्रास चिखलफेक करतो. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे लिखाण करण्याचे कुणाचे धाडसही होणार नाही !
यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.
महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !
मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते.
महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ?
यालाच म्हणतात काँग्रेसची सूडबुद्धी ! लाखो हिंदूंची हत्या, तसेच धर्मांतर करणार्या टिपू सुलतान याचा उदो उदो करणार्या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षाही करता येणार नाही !
गोवा राज्यात पावसाला झालेला विलंब आणि त्यासह झालेली उष्णता वाढ यांमुळे शासनाच्या शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे १० जून या दिवशी शाळा अन् उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे.
अशा भ्रष्ट अधिकार्यांना नुसते निलंबित न करता त्यांना बडतर्फ करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त केली पाहिजे, तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि पूरक भत्ता शासकीय तिजोरीत जमा केला पाहिजे, असे जनतेला वाटते !