#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !
लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !
लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !
देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा
पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’
मी नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना अणि कृतज्ञता व्यक्त करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.
१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !
‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.
कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
सरकारकडून चौकशीचा आदेश !
अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?