ख्रिस्ती कुकींचा खरा चेहरा !
मणीपूर येथील हिंसाचारातील उघड होणार्या भयावह घटनांतील दोषींना शोधून सरकार त्यांना कठोर शिक्षा केव्हा करणार ?
इरशाळवाड्यांचा शोध घ्या !
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात काही वाड्यांमध्ये पायाभूत सुविधाही नसणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
बलात्काराला धार्मिक रंग का ?
मणीपूरमधील मैतेई हिंदूंवर आतापर्यंत झालेला अन्याय आणि अत्याचार निधर्मी माध्यमे समोर केव्हा आणणार ?
आपत्ती निवारण दल हवेच !
नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्या रायगडसह कोकण पट्ट्यातही दरडी कोसळण्याच्या घटना पावसात हमखास घडतातच. वर्ष २०१६ मध्ये येथील सावित्री नदीवरील पूल तुटून बस पाण्यात पडून मोठी दुर्घटना घडली होती.
आतंकवादाचा अंत कधी ?
पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्या २ आतंकवाद्यांना पकडण्यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
जिहादची परि‘सीमा !’
सीमा-सचिन प्रकरण प्रत्येक दिवशी नवीन वळण घेत आहे. सचिन मीणा याच्या भोवतीही संशयाचे दाट धुके आहेत. या सर्वांमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत रहातात.
विरोधकांची ‘इंडिया’ नकोच !
देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची जय्यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?
विध्वंसक चीन !
अस्तित्व संपत चाललेल्या तिबेटला सर्वंकष स्वातंत्र्य मिळवून देण्याची तिबेटींची अपेक्षा भारत शासनाने पूर्ण करावी !
अमली पदार्थांचा व्यापार !
केंद्रशासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले,