कल्याण येथे अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी अटकेत
समाजाला नशेच्या खाईत लोटणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा गुन्ह्यांना आळा बसेल !
समाजाला नशेच्या खाईत लोटणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा गुन्ह्यांना आळा बसेल !
मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होतील आणि त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल. त्यामुळे ते केवळ भ्रमणभाषचा वापर करण्याऐवजी मैदानी खेळ खेळण्याकडेही लक्ष देतील, हे नक्की !
नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !
समुद्रातून वहात आलेल्या चरसच्या पाकिटांच्या बॅगेवर ‘पाकिस्तान’ आणि ‘अफगाणिस्थान’ असे लिहिलेले आहे. या प्रकरणी आता रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार आहेत.
इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अशा गुन्हेगारांची हद्दपारी करणे, म्हणजे त्यांना दुसरीकडे तोच गुन्हा करण्यास दिलेली मोकळीक,खरेतर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तरच असे गुन्हे करण्याचे धाडस अन्य कुणी करणार नाही.
तालुक्यातील ‘पाटये पुनर्वसन’ येथे २ युवकांना अमली पदार्थांचे सेवन करतांना पोलिसांनी पकडले. यामुळे तालुक्यात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.
आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.
मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करून समाजाला व्यसनाधीन करणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक – संपादक