#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. असे भाकीत सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये कर्णावती येथे वर्तवले होते.

#Exclusive : भाषाशुद्धीचे कार्य करणारे एकमेव क्रांतीकारक म्हणजे वीर सावरकर ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक

#Exclusive : भाषाशुद्धीचे कार्य करणारे एकमेव क्रांतीकारक म्हणजे वीर सावरकर ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे भाषाशुद्धीसाठी कार्य केलेला अन्य कुणी क्रांतीकारक नसावा. त्यांनी भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

#Exclusive : भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब करावा लागेल ! – रोहित चक्रतीर्थ, कर्नाटक

#Exclusive : भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब करावा लागेल ! – रोहित चक्रतीर्थ, कर्नाटक

आपली अर्थव्यवस्था सक्षम करणे आणि स्वदेशीचा अवलंब करून देश बळकट करणे या गोष्टी सद्यःस्थितीत आपण सावरकरांकडून शिकायला हव्या. हाच संदेश सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करतांना दिला होता.

#Exclusive : हिंदूंमध्ये असलेली एकजूट मतदानाच्या वेळी दाखवता आली पाहिजे ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

#Exclusive : हिंदूंमध्ये असलेली एकजूट मतदानाच्या वेळी दाखवता आली पाहिजे ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या पुढे नेण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘आपण सगळे हिंदू आहोत’, हे मनात ठसवायला हवे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात जाऊन ही जागृती करायला हवी.

#Exclusive : सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

#Exclusive : सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला होता की, जर हिंदुस्थानला पुन्हा समर्थ आणि संपन्न बनवायचे असेल, तसेच सगळ्या अडचणींवर मात करायची असेल, तर हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा हे सगळे विसरून एकत्र आले पाहिजे.

#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे

#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे

‘या देशाने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवावे ?’, असा प्रश्न विचारल्यावर सावरकर उत्तरले, ‘‘मला या देशाने ‘हिंदूसंघटक’ म्हणून लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे !’’

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. आज भाग २.

#Exclusive : १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांतही सावरकर यांचा परिचय करून द्यायला हवा ! – श्रीकांत ताम्हणकर, सावरकर अभ्यासक, पुणे

#Exclusive : १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांतही सावरकर यांचा परिचय करून द्यायला हवा ! – श्रीकांत ताम्हणकर, सावरकर अभ्यासक, पुणे

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल.