#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त
‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. असे भाकीत सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये कर्णावती येथे वर्तवले होते.