कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !

दार्जलिंगमधील लेनिनच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली.

जितेंद्र आव्‍हाड यांची जीभ कापणार्‍यास १० लाखांचे पारितोषिक ! – कपिल दहेकर, जिल्‍हाध्‍यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्‍हाड यांनी केलेल्‍या विधानानंतर सर्वच स्‍तरावर आक्रमक भूमिका घेतल्‍या जात आहेत.

बिहारमधील रावणराज !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्‍य ती कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्‍हणजे परत कुणी अशी वक्‍तव्‍ये करण्‍याचे धाडस करणार नाही.

सुषमा अंधारे यांनी वारकर्‍यांची क्षमा मागितली !

सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘‘धोरण म्हणून काही गोष्ट असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’. ५० वर्षे कारागृहात सडत रहाण्यापेक्षा कृष्णनीतीने कारागृहाच्या बाहेर पडणे हे कधीही चांगले. महापुरुषांवर अशी टीका करणे आता बंद करा.

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !

बेंगळुरूनंतर आता भाग्यनगरमध्येही भारतद्वेष्टा कलाकार वीर दास याचा कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधाचा परिणाम ! हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र ‘द हंस इंडिया’ने दिली.

हिंदुद्वेष्टा कलाकार वीर दास याचा बेंगळुरूतील कार्यक्रम रहित करा !

बेंगळुरूसारख्या सामुदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये अशा कार्यक्रमाला अनुमती देणे योग्य नाही. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे वीर दास याचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतो.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ दाखवण्यासाठी छापले गारुड्याचे व्यंगचित्र !

एकेकाळी पाश्‍चात्त्य राष्ट्रे भारताला ‘गारुड्यांचा देश’ म्हणून हिणवत. आता भारताने अशांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे !