खोटा परवाना दिल्याच्या प्रकरणी भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित !
पहिल्या प्रकरणात केवळ निलंबित करण्याऐवजी दोषीवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा तसाच गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते !
पहिल्या प्रकरणात केवळ निलंबित करण्याऐवजी दोषीवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा तसाच गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते !
मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त करून ५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुसलमान समाजाच्या मनात हिंदूंविषयी आत्यंतिक द्वेष भरलेला असून हा द्वेष मुसलमान समाजाचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवींकडून भरवला गेला आहे.
कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश दोघेही मेल्यावर अत्यंत मोठे विचारवंत अन् सामाजिक चळवळीचे नेते होऊन गेल्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला घडवला गेला का ?
केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !
इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.
अन्वेषण पूर्ण झाल्याने आता संबंधितांना शिक्षा होण्यासाठीची पावलेही त्वरित उचलली, तरच फसवणूक झालेल्यांना न्याय मिळाला, असे होईल.
आज अमेरिकेत अस्तित्वात असलेली बंदूक संस्कृती, नव्हे विकृती उद्या विश्वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ?
अशा घटना गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
केवळ निलंबन नको, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे !