Corrupt Govt Depts : राज्यातील सर्वच सरकारी खात्यांमध्ये लाचखोरांचा भरणा ; वर्षभरात ९८९ जणांवर कारवाई !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छीः थू’ होईल, असे केल्यासच भ्रष्टाचाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल !

मुंबईत ५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर येथे महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तस्करांकडून ४१.२३ किलो चांदी जप्त !

इतवारी रेल्वे स्थानकावर ‘आर्.पी.एफ्.’ पोलिसांची कारवाई !
२ आरोपींना अटक

Rapist Rajasthan Police : राजस्थानमध्ये पोलीस उपनिरीक्षकाकडून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

पोलीस अधिकार्‍याकडून असे कृत्य होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देण्याचीच शिक्षा न्यायालयाने केली पाहिजे !

Money Laundring : गोव्यात ३ संशयितांच्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कह्यात !

अंमलबजावणी संचालनालयाने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्याच्या अंतर्गत एकूण १२ कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्ता घेतल्या कह्यात !

निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कडक कारवाई

शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिख भाडे आकारू नये. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कडक कारवाई करण्यात येईल

Javed Akhtar on Hindu Culture : हिंदु संस्कृतीमुळेच भारतातील लोकशाही टिकून आहे !

एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.

१ लाख रुपयांची लाच घेतांना सहकार खात्यातील अधिकार्‍याला अटक !

शपथ घेऊन लाच घेणार्‍या अशा भ्रष्टाचार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

म्हैसांग (जिल्हा अकोला) येथील कचरू महाराज संस्थानात पाचव्यांदा चोरी !

एका संस्थानातील दानपेटीची पाचव्यांदा चोरी होत असतांनाही पोलीस यंत्रणा झोपा काढत होती का ? रक्षण करू न शकणार्‍या अशा निष्क्रीय पोलीस यंत्रणेला जनतेच्या पैशातून पोसायचे कशाला ?

Karimganj Assam Temple Burnt : करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !