इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
पाणी साठवणीची क्षमता वाढवण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.