इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री

इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री

पाणी साठवणीची क्षमता वाढवण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण  

भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण  

कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करतात आणि त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या परिस्थितीत पालट घडवण्यासाठी धार्मिक पर्यटन हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.

BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !

BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !

राज्यघटनेने संस्थांना नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या स्वरूपात काम करण्याची मुभा दिली आहे. जर संघाने आर्थिक साहाय्य घेतले असेल किंवा त्याची सोसायटी, पक्ष, न्यास असेल, तरच नोंदणी करणे आवश्यक आहे. संघ ही सोसायटी, न्यास किंवा आस्थापन नाही.

Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक

Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali

(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali

काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्यामागे तेथील बहुसंख्य मुसलमानांना कुणी विष पाजले होते ?, हे जावेद अली सांगतील का ?

Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत

Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत

५१ वर्षांपूर्वी ज्या इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादून विरोधकांचा आवाज दाबला, त्या गांधी यांची काँग्रेस आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som

बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som

उद्या अशा संग्रहालयांना धर्मांध त्यांचे श्रद्धास्थान म्हणतील आणि सरकार, प्रशासन आणि हिंदू यांची डोकेदुखी वाढेल ! आक्रमकांची क्रूरता ही पाठ्यपुस्तके, मालिका, चित्रपट यांद्वारे पोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक !

Kolkata Airport Masjid : कोलकाता विमानतळावरील ‘बांकरा मशिदी’चे स्थलांतर होणार

Kolkata Airport Masjid : कोलकाता विमानतळावरील ‘बांकरा मशिदी’चे स्थलांतर होणार

तसेच विमानतळाच्या जवळील एक मंदिरही विमानतळाच्या सुधारणा योजनेचा भाग म्हणून स्थलांतरित केले जाणार आहे. विमानतळ अधिकार्‍यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !

सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !

राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथील धर्मांध मुसलमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हत्या करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचे काहीच भय राहिलेले नाही. अशांच्या मुसक्या आवळणे काळाची आवश्यकता !

पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !

पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’च्या १३ पैकी ९ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.