‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही पाश्चात्त्य विकृती भारतातून हद्दपार करणे, हीच ‘श्रद्धा’ला खरी श्रद्धांजली ठरेल !

देहलीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण ढवळले आहे. आफताब अमीन पूनावाला याने त्याच्या समवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या श्रद्धा वालकर या २७ वर्षीय हिंदु युवतीची निर्घृणपणे हत्या केली. श्रद्धाचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबचे वास्तव हळूहळू समोर येत आहे.

मुसलमान तरुण शरीक याच्याकडून हिंदु प्रेयसीची गळा दाबून हत्या

शरीक याने हिंदु असल्याचे खोटे सांगितल्याचे तरुणीला कळल्यानंतर तिची हत्या

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

दौंड (पुणे) येथे नितेश राणे यांच्या नेतृत्वात हिंदु जनआक्रोश आंदोलन !

येथील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर या दिवशी जिहादी मानसिकता असणार्‍या रशीद शेख आणि इलियास शेख यांनी हिंदु मुलीची भर रस्त्यात छेड काढली अन् मुलीचा भाऊ याविषयी जाब विचारण्यासाठी गेला असता, याचा राग मनात धरून ५० ते ६० च्या समुहाने त्या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून प्राणघातक आक्रमण केले.

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानच्या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण !

भाग्यनगर येथील घटना
मारहाण करणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !

दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड

येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

इस्लामी देशातून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

जिहादी आतंकवादावरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे विज्ञापन प्रदर्शित

चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण

पुन्हा एकदा आरंभ !

‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्‍या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !