‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात तात्काळ कायदा करा !

आफताब पूनावाला या जिहाद्याला तात्काळ फासावर लटकवावे, अशा घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद विरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे करावेत, अशा मागणीचे निवेदन ‘हिंदु  जनजागृती समिती’च्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले.

पाकमध्ये १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण

१५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच !

विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’

ज्या हिंदूंना भारतातील मुसलमानांचे हिंदु स्त्रियांवरील अत्याचार थांबवता येत नाहीत, ते बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार काय थांबवणार ?

‘बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.’

मोरगिरी (जिल्हा सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर मुसलमानाकडून अत्याचार !

पाटण तालुक्यातील मोरगिरी (पेठशिवापूर) येथील २६ वर्षीय मुसलमान युवकाने एका अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बांगलादेशमध्ये विवाहित हिंदु महिलेवर सत्ताधारी अवामी लीगच्या ३ मुसलमान नेत्यांकडून सामूहिक बलात्कार

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापन होणे आवश्यक आहे !

पोर्तुगीज भाषेला प्रोत्साहन कशासाठी ?

प्रगतीसाठी, परराष्ट्र धोरणांसाठी पोर्तुगालशी व्यवहार करायला ना नाहीच; पण त्यांची भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन द्यायला गोमंतकात उत्सव कशासाठी ?

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !