धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !
संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्या जाळल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.