‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती. या प्रकरणी भाईंदर येथील नरेश निळे यांनी मोर्चा आणि सभा यांसाठी अनुमती मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्त्यांद्वारे याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने मोर्चा अन् सभा यांना अनुमती दिली. नरेश निळे यांनी मिरवणूक काढून सभेसाठी अनुमती मागितली होती; मात्र ‘१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान येणार असल्याने ही सभा पुढे ढकलावी’, अशी विनंती पोलिसांनी आयोजकांना केली होती.’ (२४.२.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्या पोलिसांवर कारवाई करा !
हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्या पोलिसांवर कारवाई करा !
नूतन लेख
- Militants Open Fire in Kashmir: काश्मीर येथील बसंतगड आणि मीरान साहिब येथे आतंकवाद्यांकडून गोळीबार !
- Human Trafficking : मदरशात शिकवण्याच्या नावाखाली मानवी तस्करीच्या षड्यंत्राचा भांडाफोड !
- निवडणूक भरारी पथकाने मुंबईत पकडली कोट्यवधीची रोकड !
- Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
- आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !
- संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !