(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – एन्.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद

नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून पुन्हा एकदा मंदिरावर आक्रमण !

हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमण केले जात असतांना कॅनडा सरकार कठोर कारवाई करण्याचे टाळत आहे, हे जगाला दिसत आहे. कॅनडावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !

‘द्रमुक’ म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा प्राणघातक आजार !-भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई

निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’ 

गोवा : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !

गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश

राख्या काढण्यास सांगणार्‍या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई  केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.

हिंदुद्वेषी ‘एडिटर्स गिल्‍ड’ !

‘एडिटर्स गिल्‍ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्‍यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्‍याने दुतोंडी भूमिका घेणार्‍या ‘एडिटर्स गिल्‍ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्‍या मागे कोण आहे ?’, ‘त्‍याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्‍यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांचे बोल गोमंतकियांचा अनादर करणारे !

पाद्री बॉलमॅक्‍स यांनी केलेल्‍या समस्‍त गोमंतकियांच्‍या अपमानाचा खरेतर निषेध व्‍हायला हवा होता. अस्‍मितेच्‍या ठिणग्‍या नको तिथेच पेटू लागल्‍या की, अशी फसगत होते. सांस्‍कृतिक विस्‍तारवादाला पायबंद घालण्‍याची आणि त्‍यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्‍याची आवश्‍यकता आहे.

उदयनिधी यांच्या विधानावर उत्तर द्या !  

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.

कॅनडामधील शाळेत स्वतंत्र खलिस्तानसाठी आयोजित जनमताचा कार्यक्रम रहित !

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !