श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका
विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !
विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !
सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण रोखण्यावरून तमिळनाडूच्या द्रमुक सरकारला फटकारले !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना प्रतिदिन अशा प्रकारच्या निर्बंधांना आणि धर्मांधांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?
हिंदुत्वनिष्ठांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर याचिका प्रविष्ट करणार्या याचिकाकर्त्यांना ओवैसी बंधूंची प्रक्षोभक भाषणे कशी दिसत नाहीत ? ‘सर तन से जुदा’ची चिथावणीखोर घोषणा देणार्यांच्या विरोधात हे का बोलत नाहीत ? मौलानांकडून केल्या जाणार्या प्रक्षोभक भाषणांवर हे याचिकाकर्ते गप्प का बसतात ?
कर्नाटकात श्रीराममंदिर विरोधी काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! हिंदूंनी आता काँग्रेसला निवडणुकीद्वारे राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक आहे !
आव्हाड या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ विसर्जित करून तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !
भारतासाठी कॅनडा आणि अमेरिका आता एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांकडे भारताने ‘खलिस्तान समर्थक देश’ याच दृष्टीने पाहून त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे !