West Bengal Sadhu Beating : अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
हिंदूंच्या श्रीरामाचा शाप तुम्हाला खरोखरच लागेल. या सोहळ्यात सहभागी होऊन तुम्ही हिंदु समाजाशी एकरूप झाला असता, तर तुम्हालाही श्रीरामकृपेचा लाभ झाला असता.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
मौर्य यांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! निवडणुकीच्या वेळी अशा पक्षांचे राजकीय अस्तित्व हिंदू संपवतील, हे निश्चित !
काँग्रेसचे नेते जगदीश चौधरी यांनी येथे श्रीराममंदिराच्या अक्षता घरोघरी पोचवणार्या रामभक्तांना शिवीगाळ करून त्यांना हाकलून देऊन त्यांचा अपमान केला.
श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील. श्री मलंगगडाची मुक्तता करू’, असे आश्वासन दिले.
ज्या मशिदींवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, त्या मशिदी बुलडोझरद्वारे पाडून टाकण्याची मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्चर्य वाटू नये !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !
महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या प्रकारे लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्डाचा अत्याचार वाढत आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट होणे आवश्यक आहे.