आक्षेपार्ह पोस्ट आणि हर्णेमधील श्रीरामाचा फलक फाडल्याच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला !
संशयितांना जोपर्यंत पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पावित्रा हिंदूंनी घेतला. पोलिसांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.