तेंगिनगुंडी गावातील (कर्नाटक) पंचायतीने स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा वृत्तफलक आणि भगवा ध्वज काढला !
कर्नाटकात टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे वागणार्या काँग्रेसचे सरकारच्या काळात अशा घटना प्रतिदिन घडत आहेत आणि असे सरकार असेपर्यंत घडत रहाणार आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सरकार पालटले पाहिजे !