Assam Spy Arrest : आसाममध्ये पाकसाठी हेरगिरी करणार्या वायूदलाच्या माजी अधिकार्याला अटक
अशा देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
अशा देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
भारतीय सैनिकांनी स्वदेशी बनावटीच्या ‘मिलिट्री काँबॅट पॅराशूट सिस्टम’ची यशस्वी चाचणी घेतली. भारतीय हवाई दलाच्या ३ सैनिकांनी ३२ सहस्र फूट उंचीवरून उड्या घेतांना ‘पॅराशूट’चा वापर केला.
अजून काही दिवस ही मोहीम राबवून पाकला संपूर्ण नष्ट करायला हवे होते, अशीच भारतियांची अपेक्षा होती. ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी !
जगात चालू असलेली २ युद्धे निर्णायक स्थितीला जात नसल्यावरून भारतीय वायूूदलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह यांचे विधान !
भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी १५ वर्षांचा शस्त्रात्रांच्या आधुनिकीकरणाचा (‘मॉर्डनायझेशन’चा) एक महत्त्वाचा आणि व्यापक आराखडा मांडला आहे. हा आराखडा केवळ भारताच्या सैन्यशक्तीला अद्ययावत करण्यापुरता मर्यादित नसून
भारताने पाकच्या पंतप्रधानांना संयुक्त राष्ट्रांतच प्रत्युत्तर देत फटकारले !
‘हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड’समवेत ६६ सहस्र कोटी रुपयांचा करार
पाकच्या वायूदलाने २२ सप्टेंबरला स्वतःच्याच देशातील खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोर्यातील एका गावावर बाँबफेक केल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला होता.
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी ‘गगनयान’ मोहिमेविषयी म्हटले की, ही इस्रोची मानवी अंतराळ मोहीम आहे. यांतर्गत वर्ष २०२७ मध्ये हवाईदलाचे ३ वैमानिक अंतराळयानात पाठवले जातील. हे वैमानिक पृथ्वीपासून ४०० किमी कक्षेत ३ दिवस रहातील.
भारतीय सैन्याने केलेल्या या पराक्रमासाठी त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे ! आता त्यांना पूर्ण मोकळीक देऊन पाकला नष्ट करून भारतातील जिहादी आतंकवाद कायमचा नष्ट करावा, असेच भारतियांना वाटते !