पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला !

नाथांच्या पादुका ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे छबिना मिरवणूक ४ घंटे रखडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पहाटे ४ वाजता मिरवणूक पार पडली.

पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

Scotland Hate Crime Law : स्कॉटलंडमध्ये द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू !

या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

थकबाकी शून्य करा आणि अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्ययावत् ठेवा ! – अरविंद भादीकर, नूतन संचालक, महावितरण

पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी सातारा क्षेत्रीय भेटीमध्ये केल्या.

Goa High Temperature : उन्हाळी गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी गोव्यात आरोग्य संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना

आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. त्या देत आहोत . . .

ऑनलाईन नोकरी देण्याचे कारण सांगून होणार्‍या आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा !

नोकरी देणार्‍या कंपनीची वेबसाईट, कंपनीने केलेला करार, कंपनीने पाठवलेली कायदेशीर नोटीस, तसेच अधिवक्ता हे सर्व खोटे असते. त्यामुळे कुणीही अशा प्रकारे नोकरी देणारे संदेश आले किंवा ई-मेल आले, तर सतर्क राहून अशा प्रकारांना प्रतिसाद देऊ नये !

भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने : काम लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे.

WB Jalpaiguri Storm : देशातील ४ राज्यांत वादळी पावसाचा तडाखा

बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

गोवा : पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ९९ गावांमधून ४० गावे वगळण्यावर तज्ञांची होणार बैठक

केंद्रीय पर्यावरण आणि हवामान पालट मंत्रालयाची पश्चिम घाट तज्ञ समितीला गोव्याच्या मागणीवरून सुनावणी घेण्याची सूचना ! यावेळी गोवा सरकार संवेदनशील विभागांमधून ४० गावे का वगळली पाहिजेत ? याविषयी सविस्तर अहवाल मांडणार आहे.