हिंदु राष्ट्राच्या कार्यातील अन्य महत्त्वाचे उपक्रम !

वृत्तवाहिन्यांवर प्रखरपणे हिंदुत्वाची बाजू मांडणे !
राष्ट्र आणि धर्म विषयावरील फलक प्रदर्शने

‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रमाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये नेणार्‍या पोद्दार शाळेतील संबंधितांवर कठोर कारवाई करा !

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘बकरी ईद’ असल्याने येथील प्राथमिक पोद्दार शाळेत बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असूनही त्यांना ‘मंदिर-मशीद दर्शन’ या उपक्रमाच्या नावाखाली मंदिर आणि मशीद येथे नेण्यात आले.

दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !

हिंदु मक्कल कच्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाला उपस्थितांपैकी अनेक जणांनी भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच काही जणांनी ग्रंथ विकतही घेतले. कार्यक्रमस्थळी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भारताला बलवान बनवू पहाणारी अग्नीपथ योजना !

संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.

गोवा येथे होणाऱ्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे पत्रकार परिषदा !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? आणि ते संवैधानिक मार्गाने कसे निर्माण करायचे ? याविषयी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.