कर्नाटकातही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !
निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !
भांडुप येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु ऐक्याचा हुंकार !
मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमित केलेली हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !
येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) या ठिकाणी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार केला.
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.
सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.
भगवंताच्या कृपेमुळे राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात रोखण्यात समितीला यश मिळाले आहे. समितीच्या वतीने देवतांचे विडंबन, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, मंदिर सरकारीकरण, धर्मांतर या धर्मावरील आघातांच्या विरोधात व्यापक जनप्रबोधन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. त्याचा वृत्तांत . . .
राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद