कोटकामते ग्रामसेवकाला लाच स्वीकारतांना अटक
भ्रष्टाचार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासह त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, तर भ्रष्टाचार्यांना जरब बसेल !
भ्रष्टाचार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासह त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, तर भ्रष्टाचार्यांना जरब बसेल !
एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !
असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
तळागाळातील भ्रष्टाचार संपण्यासाठी लाच घेणार्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !
फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ?
ठेकेदार उमेश माळी यांच्याकडून लाच स्वीकारतांना येथील वीज महावितरण आस्थापनाच्या कार्यालयात साहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !
अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !