महसूल साहाय्यकाने लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक !
शेतकर्याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
शेतकर्याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाईतील दोष सिद्ध होण्याची ही स्थिती अत्यंत विदारक असून अशा प्रकारच्या कारवाईने भ्रष्टाचाराला प्रतिबंध कसा घालणार ? हा प्रश्न निर्माण होत आहे.
नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.
भूमीच्या ७/१२ उतार्यावरील गटाची फोड केल्याची नोंद करण्यासाठी वडगाव मावळ गावाचा तलाठी सखाराम दगडे याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेतांना दगडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
भूमीच्या सातबारा उतार्यावरील कमी केलेले नाव पुन्हा सातबारा उतार्यावर लावण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकार्यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली.
भ्रष्टाचाराने पोखरलेले धर्मादाय आयुक्त कार्यालय !
वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.
रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे.
लाचखोरांवर त्याच वेळी कठोर कारवाई न केल्याने असे गंभीर गुन्हे पुन: पुन्हा घडत आहेत. भ्रष्ट पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?