वर्ष २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ सहस्र ७७ कोटी रुपये !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने २८ फेब्रुवारी या दिवशी देशातील ६ राष्ट्रीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न एका अहवालाद्वारे घोषित केले.

शाळांमध्ये मराठीचे अध्ययन सक्तीचे करण्याविषयीच्या अधिनियमाची काटेकोर कार्यवाही करा !

मराठीची सध्याची दुःस्थिती पहाता केवळ आदेश देऊन चालणार नाही, तर ही कार्यवाही होत आहे का, याचाही पाठपुरावा घ्यायला हवा !

Goa International DrugRacket Busted गोव्यातून कार्यरत असलेले अमली पदार्थ व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त !

भारतात अवैधपणे विदेशी नागरिकांना वास्तव्य करू देणार्‍या आणि कसून चौकशी न करता त्यांना सोडणार्‍या संबंधित पोलिसांवरही कारवाई होणे आवश्यक !

सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांचा दशक्रिया विधी !

‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या पत्नी सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांना २१ फेब्रुवारी या दिवशी देवाज्ञा झाली. सौ. पुराणिक यांचा दशक्रिया विधी १ मार्च या दिवशी हडपसर येथे होणार आहे.

अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीचे प्रावधान केले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे……

मुंबईतील जागांवरील पुनर्विकासाचे प्रश्न देहलीला जाऊन निकाली काढावेत ! – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

मुंबईत असलेल्या केंद्र सरकारच्या जागांवर जे पुनर्विकासाचे प्रश्न आहेत, त्यासंदर्भात शिष्टमंडळ घेऊन दिल्ली दरबारी जाऊन हे प्रश्न सरकारने निकाली लावावेत, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात बोलतांना व्यक्त केली.

सातारा नगरपरिषदेचा करवाढ नसलेला ४९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर !

२८ फेब्रुवारी या दिवशी सातारा नगरपरिषदेच्या प्रशासकीय सभेत शहरासह सीमावाढ भागातील भरीव विकास कामांचा समावेश असलेला अर्थसंकल्प संमत करण्यात आला.

यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ !

दि. २८ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे भेट देऊन विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

कर्नाटकात पी.एच्.डी. करणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला मुसलमानाने पळवल्याचा संशय !

पी.एच्.डी. करणारी सुशिक्षित हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडते, यावरून हिंदु तरुणींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून दिसून येते !

कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.