सांगलीतील गोरक्षक अंकुश गोडसे यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड !

गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ३ मार्चला पलूस-आंधळी (जिल्हा सांगली) पायी दिंडी सोहळा !

भाविकांनी पायीदिंडी सोहळा आणि श्री गजानन महाराज प्रकट दिन यांसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री धोंडीराज महाराज समाधी मंदिराचे सेवाधारी व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोडीत (सासवड) येथे अफूची शेती करणार्‍या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक !

पुरंदर तालुक्यामधील कोडीत या गावात शेतीत अफूची लागवड करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेदहा किलो वजनाची अफूची बोंडे जप्त केली आहेत. त्यांचे बाजारमूल्य २१ सहस्र रुपये इतके आहे.

विरार येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजकार्य !

या वेळी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने प्रत्येक वधू-वरांना सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादनांचा संच भेट देण्यात आला.

महाविद्यालयात तंत्र आणि अभियांत्रिकी यांचे विषय मराठीत शिकता येणार !

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४’ संमत

भारतीय तांत्रिक कर्मचारी मालदीवमध्ये पोचले !

भारतीय तांत्रिक कर्मचार्‍यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोचली आहे. हे कर्मचारी १० मार्च या दिवशी भारतात परतणार्‍या सैनिकांची जागा घेणार आहेत, अशी माहिती मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त आहे.

विरोधी पक्षाला मतदान करणारे हिमाचल प्रदेश काँग्रेसमधील ६ आमदार अपात्र !

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. असे असतांनाही राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याच्या एकमेव जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

INC Karnataka Anti-National Remark : पाकिस्तान काँग्रेससाठी शत्रूराष्ट्र नसल्याचे काँग्रेसच्या नेत्याचे राष्ट्रघातकी विधान !

अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !

India Slams Pakistan In UN : आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशाकडे आम्ही लक्ष देत नाही ! – अनुपमा सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्‍न उपस्थित केल्यावरून सुनावले.

Rajasthan Two Child Law : राजस्थानमध्ये २ पेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही !

कायद्याला सर्वोच्च न्यायालयाचीही संमती ! सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणाच्या कक्षेत येतो आणि त्यात कोणताही हस्तक्षेप आवश्यक नाही.