धर्मांध मुसलमानांचा हिंदुद्वेष जाणा !

मंड्या (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक एका दर्ग्यासमोर येताच धर्मांध मुसलमांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत त्यावर पोलिसांसमोरच पेट्रोलबाँबद्वारे आक्रमण केले.

संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !

उत्सवाच्या निमित्ताने संघटित व्हा !

युवा पिढीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून संघटित करणे, हीच सध्याची साधना आहे. हीच श्री गणेशाची खरी पूजा ठरेल आणि त्याची कृपा प्राप्त होईल !

‘जो नास्तिक तोच मूर्ख होय !

‘‘नास्तिक हा मूर्ख असतो किंवा मुर्खालाच नास्तिक म्हणावे. एखादा बुद्धीमान नास्तिक असेल; पण नास्तिकाला बुद्धीमान समजण्याचे यत्किंचितही कारण नाही.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.

नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घेण्याचे महत्त्व !

नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले, म्हणजे आपले काम शीघ्र होते. भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. आपल्या पैशावर स्वतःची सत्ता नाही, आपल्या माणसांवर स्वतःची सत्ता नाही. म्हणून स्वतःचे कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असतांना स्वतःचे मन दुश्चित्त होऊ देऊ नये. … Read more

व्यायामाचे परिणाम दिसण्यासाठी व्यायामशाळेत प्रतिदिन घंटोन्‌घंटे कसरत करावी लागते का

या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.

भारतीय इतिहासातील गोंधळ !

१२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

बीड येथील श्री गणेश मंदिरांची वैशिष्ट्ये !

हे गणेशस्थान बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे येते. बीडपासून १६ कि.मी. अंतरावर हे गाव असून तेथील वातावरण निसर्गरम्य, पवित्र आणि मनःशांती देणारे आहे.