‘वक्फ कायदा’ : ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोटाळ्याचा अंत होण्याची वेळ आली आहे !

भारतात ‘वक्फ कायदा’ हा इतर धर्मांशी निव्वळ भेदभाव करणारा कायदा आहे. वक्फ मंडळाला दिलेल्या विशेष अधिकारांमध्ये ‘सेक्युलर’ भारताला भीती निर्माण झाली आहे. या आणि अन्य सूत्रांचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !

आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे

भारताच्या रक्षणासाठी निःस्वार्थ वृत्तीने ध्यान-साधना करणारे किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा !

प.पू. देवबाबा यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केला होता. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांमध्ये काळ कठीण आहे. या दिवसांत तिसरे जागतिक महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. ‘भारताला त्याचा त्रास होऊ नये’, यासाठी मी अधिकाधिक ध्यान करत आहे.’’

शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत साधिकेला झालेले त्रास अन् तिने अनुभवलेली गुरुकृपा !

पित्ताशयाची भयंकर स्थिती पाहून साधिकेला त्यासंबंधी काही लक्षणे दिसत नसल्याविषयी तिचे शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेचे प्राण वाचणे

श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात स्वतःच्या साधनेच्या संदर्भात मिळालेले मार्गदर्शन !

‘२५.७.२०२४ या दिवशी रात्री झोपेत असतांना मला आकाशवाणी झाल्याप्रमाणे पुढील वाक्य ऐकू आले. ‘श्री. निषाद यांना सध्या होत असलेले वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी आणि त्यांची चित्तशुद्धी होण्यासाठी त्यांनी श्री गुरूंना विचारून मौन’ पाळावे…

देवाने या वर्षी अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी तेवढीच ठेवण्यामागील उलगडलेली श्री गुरुमाऊलीची कृपामय लीला !

‘प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आत्मोन्नतीदर्शक सारणी प्रसिद्ध होते. या सारणीत ‘६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांची आध्यात्मिक पातळी किती टक्के आहे ?’, याचे गुरुमाऊली सूक्ष्मातून अवलोकन करून सांगते…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आपल्या विचारांच्या पलीकडे विलक्षण गोष्टी असू शकतात आणि घडणार्‍या सर्व घडामोडींमागे कार्यकारणभाव असतो’, हे लक्षात आले.’

श्री गणेशचतुर्थीच्या काळात ध्येय ठेवल्याने श्री गणेशाच्या कृपेमुळे १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण होऊ शकणे

श्री गणेशचतुर्थीच्या चौथ्या दिवशी पहाटे ५.४८ वाजता देवाने मला उठवले. त्यानंतर मी लगेच माझे आवरण काढून, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करून नामजप शोधून काढला आणि सकाळी ६ वाजता प्रथम स्वयंसूचना सत्र केले. त्याप्रमाणे प्रत्येक घंट्याला स्वयंसूचना सत्र केले…

पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शीतल नेर्लेकर (वय ५५ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

काकूंना शारीरिक व्याधी असूनही त्या अत्यंत उत्साहाने आणि तळमळीने सेवारत असतात. त्या बस किंवा रिक्शा यांनी प्रवास करतात. पुण्यात नेहमी बस आणि रिक्शा यांना गर्दी असते, तरीही त्यांच्या बोलण्यातून तसे कधीच जाणवत नाही. सेवेसाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते.

कागवाड येथील श्री गणेश मंदिरात ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ कार्यक्रम उत्साहात पार पडला

भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला मंदार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, श्री गणेशचतुर्थीला दीड दिवसाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असा येथे प्रतिवर्षी उत्सव साजरा केला जातो, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी सांगितले.