अटल सेतूमुळे खाडीतील ६० टक्के मासे न्यून झाल्याने मासेमारांना हानीभरपाई द्यावी ! – मरी आई मच्छिमार सहकारी संस्था

अटल सेतूमुळे खाडीतील ६० टक्के मासे न्यून झाले आहेत. याचा मासेमारीवर मोठा परिणाम होत असून आमच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे येथील मासेमारांना हानीभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ‘मरी आई मच्छिमार सहकारी संस्थे’ने केली आहे.

Bengaluru Hindu Protest : बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा निषेध !

Obscene Messages : शिक्षिकेला अश्‍लील लघुसंदेश पाठवणारा प्रभारी मुख्याध्यापक महबूब अली यास चोप !

असे वासनांध मुख्याध्यापक शाळेतील मुलांना नैतिकतेचे धडे काय देणार ?

वर्ण म्हणजे जाती नव्हेत ! – Justice Krishna S. Dixit

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस्. दीक्षित यांची स्पष्टोक्ती !

Vishwa Prasanna Teertha Swamiji : बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचार पहाता देवाला प्रार्थना करणे, हाच आपल्यासमोर पर्याय ! – पेजावर श्री विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामी, उडुपी, कर्नाटक

देवाला प्रार्थना करणे, हा प्रभावी पर्याय आहेच. यासह समष्टी स्तरावरील प्रयत्न म्हणून हिंदूंनी स्वतःसह देशातील सर्व हिंदूंच्या आणि नंतर विदेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे !

Microplastics : देशातील मीठ आणि साखर यांमध्ये सापडले ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण !

प्लास्टिकचे कण नाहीत ?, अशी एकतरी गोष्ट आता शेष राहिली आहे का ? विज्ञानाने प्लास्टिकचा शोध लावला असून त्याचा निसर्ग आणि मनुष्य यांच्यावर कसा विपरित परिणाम होत आहे ?, हे लक्षात येते ! यावरून असे विज्ञान अधोगतीकडे नेणारे आहे, हेच सिद्ध होते !

Balochistan Liberation Army Attack : बलुचिस्तानमध्ये पाकचे राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानावर आक्रमण : ३ जण ठार !

करावे तसे भोगावे, असे म्हटले जाते, ते सध्या पाकच्या संदर्भात घडत आहे. भारतात आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकमध्ये अशा घटना घडणे ही त्याच्या कर्माची फळे आहेत !

Bijnor Hijab Row : उत्तरप्रदेशात हिजाब घालून महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परत पाठवले !

शाळा आणि महाविद्यालय यांचा गणवेश असतांनाही जर कुणी अन्य वेश परिधान करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई करण्याचा कायदाच आता केला पाहिजे !

CM Yogi On Bangladeshi Hindu : बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाहीत !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !
बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !

धर्मरक्षणार्थ प्राणांची आहुती देणार्‍या कोट्यवधी हिंदूंसाठी १५ ऑगस्ट हा ‘श्राद्ध संकल्प दिवस’ ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन

हिंदूंवर गेली शेकडो वर्षे अनन्वित अत्याचार करण्यात आले. आजच्या जागतिक मानवसमूहाला यासंदर्भात माहिती देणे आणि या माध्यमातून आपल्या पूर्वजांमुळेच आपली हिंदु ओळख टिकून राहिली, यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे.