छत्रपती संभाजीनगर येथे आमदाराने धमकावल्‍यामुळे आचार्‍याने घेतला गळफास !

जिल्‍ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि त्‍यांच्‍या भावाने धमकी दिली आहे, असे चिठ्ठीवर लिहून मिलिंदनगर भागात एका आचार्‍याने गळफास घेतला. जगदीश सुरभय्‍ये असे गळफास घेतलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २७ उपाहारगृहे बंद करण्याचा आदेश

२७ उपाहारगृहे आवश्यक अनुज्ञप्ती न घेता कार्यरत आहेत, हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात का येत नाही ? कुणीतरी न्यायालयात गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ?

गोव्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना होणार

९ ऑगस्टला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. या बैठकीत वायनाड येथील दुर्घटनेवरून राज्याचे पुनरावलोकन करण्यात आले.

बांगलादेशात अंतरिम सरकार स्‍थापन : महंमद युनूस झाले प्रमुख !

नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्‍यांना ८ ऑगस्‍टच्‍या रात्री राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.

Vijay Surya Mandir : विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिराला पुरातत्‍व विभागाने मशीद ठरवल्‍याने वाद

नागपंचमीच्‍या दिवशी पूजा करण्‍याची मागितलेली अनुमती जिल्‍हाधिकार्‍यांनी पुरातत्‍व विभागाच्‍या दाव्‍यानंतर नाकारली !

Human Rights Watch : (म्‍हणे) ‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणामागे राजकीय कारण  !’ – ‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्‍यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्‍या बंगाली हिंदूंच्‍याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्‍हणता येईल का ?

Anti Conversion Law Arrest : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १ सहस्र ६८२ जणांना अटक

लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करून संबंधितांवर कारवाई करूनही उत्तरप्रदेशात लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे अशांना जन्‍मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा करण्‍याचा पालट कायद्यात केला पाहिजे !

व्यापारी संघटनेत फूट पाडण्याचा केला जात आहे प्रयत्न; मात्र चिपळूण व्यापारी महासंघटना अभेद्य !

उरण आणि चिपळूण येथील घटनेची दखल घेत व्यापार्‍यांनी सर्वानुमते पाळला होता कडकडीत बंद !

अत्‍याचार सहन करणारा हिंदु समाज आणि भारत सरकार यांना विचारप्रवण करायला लावणारे दृष्‍टीकोन !

‘सनातन प्रभात’च्‍या एका प्रतिनिधीने पाकिस्‍तानमधील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या संदर्भात कार्य करणार्‍या एका हिंदुत्‍वनिष्‍ठाशी बांगलादेशातील हिंसाचारावर चर्चा केली. या वेळी त्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठाने भारत सरकार, तसेच हिंदू यांना विचारप्रवण करणारे काही विचार प्रस्‍तुत केले.

Jagadguru Narendracharya Maharaj : जगद़्‍गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्‍याकडून बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचाराचा निषेध

बांगलादेशामध्‍ये माजलेली अराजकता आणि हिंदूंवर होणारे अत्‍याचार त्‍वरित थांबले पाहिजेत. अन्‍यथा आम्‍हा हिंदूंना हिंदूंच्‍या रक्षणासाठी पुढे यावे लागेल, अशी वेळ येऊन ठेपली आहे. क्षुल्लक कारण शोधून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.