‘ह्यूमन राइट्स वॉच’च्या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली यांचा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न

न्यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत; मात्र कथित मानवाधिकारवाले हिंदूंना न्याय मिळवून देण्याऐवजी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. ‘ह्युमन राइट्स वॉच’च्या आशिया खंडाच्या उपसंचालिका मीनाक्षी गांगुली म्हणाल्या की, बांगलादेशात इस्लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्या द्वेषामुळे नव्हे, तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.
मीनाक्षी गांगुली यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशात जी अल्पसंख्य हिंदूंवर आक्रमण करण्याची श्रृंखला चालू झाली, त्यात संगीतकार राहुल आनंद यांचे घरही जाळण्यात आले; कारण त्यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला पाठिंबा दिला होता. अधिकार्यांनी कायद्याचे राज्य सुनिश्चित केले पाहिजे. गुन्हेगारांना ओळखले पाहिजे आणि त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे.
संपादकीय भूमिका
|
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai