हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘शत्रूबोध’आणि ‘इतिहासाचा अभिमान’ अपरिहार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दूरदृष्टीने विचार करतात. भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करून संपूर्ण जगाला कल्याणकारी हिंदु राष्ट्रापर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ असणे अपरिहार्य आहे.

निकृष्ट बांधकामांना उत्तरदायी कोण ?

शासकीय खात्याने काय चौकशी केली ? कंत्राटदार, अभियंता यांच्यावर काय कारवाई केली ? याचे उत्तर जनतेला कधीही कळत नाही.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात समाज आणि राष्ट्र यांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या सामूहिक प्रयत्नांना फळ मिळू दे !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्याने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहे.

स्‍वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्‍यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.

आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु तिने केलेले राष्ट्रघातकी कायदे अद्यापही अस्तित्वात !

देशात लव्ह जिहाद, धर्मांतर चालू आहे. याचे कारण अपराध्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती निर्माण करण्याचे काम सरकार आणि प्रशासन यांचे आहे. धर्मांतराच्या विरोधात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. हे रोखण्यासाठीचा कायदा संसदेत एका दिवसात होऊ शकतो. मोगल आणि इंग्रज सत्तेसाठी नव्हे, तर धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आले होते. त्यांचे कायदे आजही … Read more

हिंदु विचारवंतांनी संघटित होऊन बौद्धिक बळाच्या आधारे सनातन धर्म अन् सनातन भारत यांचे रक्षण केले पाहिजे !

गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात वैचारिक ध्रुवीकरण, म्हणजेच ‘पोलरायझेशन’ चालू आहे. उद्योग, राजकारण, मिडिया, कलाविश्व, क्रीडाक्षेत्र असे कुठलेही क्षेत्र या ‘पोलरायझेशन’पासून अलिप्त राहिलेले नाही.

हिंदु राष्ट्र दूर गेलेले नसून त्याच्या निर्मितीला प्रारंभ झालेला आहे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची दैनिक ‘सनातन प्रभात’चे पत्रकार श्री. अरविंद पानसरे यांनी विशेष मुलाखत घेतली. ती आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अन्वेषण यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया यांविषयी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेले विश्लेषण

‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. आजच्या लेखात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याशी झालेला संवाद येथे देत आहोत.

काँग्रेसच्या नेहरूंनी राज्यघटनेतील हिंदु धर्माशी संबंधित चित्रे हटवून तिला निधर्मी बनवले !

स्वातंत्र्यानंतर हिंदुद्वेष्ट्या नेहरूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची न्याय्य मागणी धुडकावून हिंदूंना आणि राज्यघटनेलाही ‘निधर्मी’ बनवण्याचा कसा प्रयत्न केला, ते या लेखातून पाहूया.

आयुर्वेदाद्वारे कर्करोगग्रस्त ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य !

कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर ‘आयुर्वेदीय रसायन चिकित्सा’ उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. याची नोंद वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकानेही घेतली आहे.