हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘शत्रूबोध’आणि ‘इतिहासाचा अभिमान’ अपरिहार्य !

सौ. मीनाक्षी शरण

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दूरदृष्टीने विचार करतात. भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करून संपूर्ण जगाला कल्याणकारी हिंदु राष्ट्रापर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ असणे अपरिहार्य आहे. – मीनाक्षी शरण, मुंबई.