आमदार नितेश राणे यांनी उच्चारलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी हे शब्द भारतियांच्या भावना दुखावणारे नाहीत ! – राज्य सरकार
त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने पोलिसांच्या निष्कर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयात मांडली.