दशक्रिया विधीच्या वेळी होणारी राजकीय भाषणे बंद करावीत !
भाषणामध्ये एकमेकांवर टीकाटिपणी केली जाते. या राजकीय भाषणांना कंटाळून उरुळी कांचन (तालुका हवेली) येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसरामध्ये ‘राजकीय भाषणबाजी बंद करून सहकार्य करावे’, अशा आशयाचा फलक लावला आहे.