मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

कारवाई करणारे तात्पुरती कारवाई करत असल्याने अनधिकृत व्यावसाय करणार्‍यांना कुणाचाच वचक राहिला नाही. यावर ठोस उपाययोजना काढायला हवी.

प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘भोसले स्मृती’ सन्मान घोषित !

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती’ सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे येथे भक्ती-शक्ती संगमासाठी आलेल्या पू. संभाजी भिडेगुरुजी यांना पोलिसांची नोटीस !

एका वयोवृद्ध हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांना नोटीस बजावणारे पोलीस कधी हिंदु धर्मावर टीका करणारे धर्मांध, जात्यंध आदींना नोटीस बजावतात का ?

तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात झालेल्या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.

हिंदूंविषयी अवमानकारक विधान हा योगायोग कि षड्‍यंत्र ?

या लोकांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्‍द वापरण्‍याचा प्रयत्न केला होता. या लोकांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्‍यू आणि मलेरिया यांच्‍याशी केली आहे. हा देश यांना कधीही क्षमा करणार नाही.

राजकीय स्‍वार्थासाठी ब्राह्मणांवर अकारण टीका थांबवा ! – मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

हिंदु म्‍हणजे एकटा ब्राह्मण नव्‍हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदु आणि नंतर ब्राह्मण, मराठा आणि विविध जातीपंथांतील आहोत. यामुळे हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे

नवदुर्गापैकी एक असलेल्‍या प्रसिद्ध श्री कात्‍यायनीदेवीच्‍या मंदिरात चोरी : ५ किलो चांदीची प्रभावळ चोरीस !

मंदिरांमध्‍ये चोरीच्‍या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्‍क्रीय का आहे ? अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात अशा घटना कधी घडल्‍यास पोलीस शांत बसतील का ?

Majority Become Minority : ‘धर्मांतर होत राहिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.’’

Rahul Gandhi’s Parliament Speech : राहुल गांधी यांचे हिंदूंविषयीचे आक्षेपार्ह विधान संसदेच्या कामकाजातून वगळले !

संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच १ जुलैला काँग्रेसचे संसद सदस्य राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. या वेळी त्यांनी हिंदूंना ‘हिंसक’ संबोधल, तसेच त्यांनी सरकारवर अल्पसंख्यांक, ‘नीट’ परीक्षा आणि अग्निपथ योजना या सूत्रांवरून टीका केली.

चीन त्याच्या नागरिकांमध्ये पसरवत आहे खलिस्तानविषयीची खोटी माहिती !

डावपेचात हुशार असणारे भारताचे शत्रू देश !