महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य ! – पूर परिषद
महाराष्ट्रातील कोयना धरणातून बाहेर पडणारे पाणी आणि कर्नाटक येथील आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच महाराष्ट्र अन् कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य आहे, असे मत नृसिंहवाडी येथील पूर परिषदेत व्यक्त करण्यात आले.